Books
Showing 101–125 of 162 results
- Books, Music
Sangeet Manapman v kichakvadh (संगीत मानापमान व कीचकवध — कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर)
संगीत मानापमान व कीचकवध — कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर
खाडिलकरांच्या या दोन प्रसिद्ध संगीत नाटकांचा संग्रह आहे.
मानापमान: प्रेम, मान–अपमान, अहंकार आणि नातेसंबंधांवरील कलात्मक कथानक; सुंदर पदरचना व नाट्यगायनासाठी ओळखले जाते.
कीचकवध: महाभारतावर आधारित राजकीय रूपक नाटक, ज्यामध्ये अत्याचाराविरुद्धचे बंड आणि नैतिक धैर्य यांचा प्रभावी संदेश आहे.
दोन्ही नाटके मराठी रंगभूमीतील मैलाचे दगड मानली जातात.
SKU: n/a - Books
Shivsena, Lokadhikar Ani Mi By Gajanan Kirtikar
मुंबई महाराष्ट्रात आहे, पण मुंबईमध्ये महाराष्ट्र नाही – ही विदारक वस्तुस्थिती आहे. ही स्थिती बदलण्यासाठी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली समर्पित भावनेने कार्य करणार्या स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाची कामगिरी अतुलनीय अशीच आहे. मुंबईत महाराष्ट्र वाढीस लावणार्या व मराठीकरणाचे तेजस्वी कार्य करणार्या लोकाधिकारच्या कार्याचा जेवढा गौरव करावा तेवढा कमीच आहे. — वि. वा. शिरवाडकर तथा कुसुमाग्रज
SKU: n/a - Books, Hinduism, Religion
Shreemad Bhagavdgita Bhashyapanchak
Item Code: NZY124 Author: Malti Deshpandey Publisher: Yashwant Prakashan, Pune Language: Sanskrit Text with Marathi and English Translation Edition: 2009 Pages: 1534 (16 Color Illustrations) Cover: PAPERBACK Other Details 8.50 X 5.50 inch Weight 1.80 kg SKU: n/a - Books
Srushtividnyan Gatha (सृष्टीविद्ञान गाथा (भाग १) — डॉ. जयंत नारळीकर)
सृष्टीविद्ञान गाथा (भाग १) — डॉ. जयंत नारळीकर
विख्यात खगोलशास्त्रज्ञ नारळीकरांनी विज्ञानकथा आणि विज्ञानप्रबोधन यांना एकत्र आणत लिहिलेली ही मालिका विश्वाची निर्मिती, तारे–ग्रहांचे रहस्य, भौतिकशास्त्रातील मूलभूत तत्त्वे आणि मानवी जिज्ञेसंबंधी रंजक कथन करते. जटिल वैज्ञानिक विषय सर्वसामान्य वाचकाला रोचक पद्धतीने समजावणारा हा लोकप्रिय विज्ञानग्रंथ आहे.
SKU: n/a - Biographies & Autobiographies, Books
Swami Vivekanand Paperback – 1 January 2018
हिंदू धर्माला भारतात पुनर्जीवित करणारे आणि हिंदू धर्माचे थोरपण जगभर समजावून सांगणारे थोर विचारवंत आणि संत म्हणून विवेकानंदांचे कार्य सर्वांना माहीतच आहे. विश्वधर्म समेलनात त्यांनी विश्वबंधुत्वाची भूमिका मांडली. खरं तर स्वामी विवेकानंद यांना हिंदू धर्माइतकी किंवा त्याहून काकणभर अधिक भारताच्या विकासाची तळमळ होती. त्यांना नवा भारत घडवायचा होता आणि केवळ त्यासाठी त्यांनी भारतभ्रमण केले. काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत फिरताना त्यांनी सामान्य माणसातील स्वाभिमान आणि ‘स्व जागृत करण्याचा प्रयत्न केला. महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली स्वातंत्र्याचे आंदोलन देशभर पेटले; कारण त्यासाठी अनुकूल मनोभमी विवेकानंदांच्या विचारांनी आधीच तयार करून ठेवली होती. गुरूदेव रवींद्रनाथ टागोर विवेकानंदांचे महत्त्व सांगताना म्हणतात, ‘‘तुम्हाला भारत माहीत करून घ्यायचा असेल तर विवेकानंद वाचा. सर्व विवेकानंद सकारात्मक आहेत, त्यांच्यात नकारात्मक असे काहीही नाही,’’ स्वामीजींना सामान्य माणसांविषयी तळमळ होती. सामान्य माणूस हाच त्यांच्या धर्म आणि विकास या संकल्पनेच्या केंद्रस्थानी होता. स्वामीजींसारखा संत आपल्या विचारांच्या माध्यमातून किती मोठे परिवर्तन घडवू शकतो हे जाणून घेण्यासाठी त्यांचे चरित्र वाचायला हवेच. सर्वसामान्यांच्या जीवनात परिवर्तन घडवून आणण्याचे सामर्थ्य असलेले प्रेरणादायी चरित्र: ‘स्वामी विवेकानंद’.
SKU: n/a - Books
The Constitution of India
Product details
- Publisher : Buddham Publisher; First Edition (1 January 2017)
- Language : Hindi
- Paperback : 382 pages
- ISBN-10 : 9385582135
- ISBN-13 : 978-9385582134
- Item Weight : 507 g
- Dimensions : 21.3 x 13.8 x 2 cm
- Country of Origin : India
SKU: n/a

























